

pyar wali love story failure
esakal
लोकप्रिय मराठी दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर संजय जाधव यांनी आपल्या हिमतीवर आणि मेहनतीवर आज इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलंय. त्यांचे चित्रपट प्रचंड गाजतात. 'रिंगा रिंगा', 'चेकमेट' यांसारख्या चित्रपटासाठी संजय ओळखले जातात. मात्र त्यांचा सर्वाधिक हिट ठरलेला चित्रपट म्हणजे दुनियादारी'. मात्र हीच हवा डोक्यात गेली आणि त्यांचा पुढचा चित्रपट दाणकन आपटला. आता मित्र म्हणेला दिलेल्या मुलाखतीत संजय जाधव या चित्रपटाबद्दल बोललेत.