
Entertainment News : भारतीय सिनेविश्व हे कायमच विविध प्रश्नांनी वेढलेलं राहिलेलं आहे. आजवर अनेक वादग्रस्त गोष्टी इतक्या वर्षांत सिनेविश्वात घडल्या आहेत. मग ते कास्टिंग काऊच असो किंवा कलाकारांचा गूढ मृत्यू. इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांचे मृत्यू हे कायमच गूढ राहिले आहेत. मग दिव्या भारती असो किंवा सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचं कोडं अजून उलगडलेलं नाहीये.