भूमी,सखी आणि काव्या सायली-अर्जुनला मदत करणार, ठरलं तर मग मालिकेत मोठा ट्वीस्ट, 'त्या' व्हिडिओतून सुमन काकूंच्या अपहरणाचं गूढ उलगडणार

MAJOR TWIST IN THARLA TAR MAG: ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या थरारक वळण आलं असून सुमन काकूंच्या अपहरणाचं रहस्य हळूहळू उलगडताना दिसत आहे. मकरसंक्रांतीच्या कार्यक्रमात भूमी, सखी, मीरा आणि काव्या सायली–अर्जुनच्या मदतीला येतात.
MAJOR TWIST IN THARLA TAR MAG

MAJOR TWIST IN THARLA TAR MAG

esakal

Updated on

Tharla Tar Mag Update: 'ठरलं तर मग' मालिकेत नवनवीन ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत सगळे सुमन काकूच्या अपहरणकर्त्याचा शोध घेताना दाखवण्यात येत आहे. तर दुसरीकडे महिपतला पोलिसांनी ताब्यात घेतलय. त्यामुळे प्रतिमा आणि रविराज यांच्या 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताचा मुख्य सुत्रधार कोण? हे अर्जुन महिपतच्या तोंडून बोलून घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु महिपत काही केल्या खरी माहिती देत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com