'ठरलं तर मग मालिका संपणार?' सायलीच तन्वी असल्याचं सत्य उघड झाल्यानंतर नेटकऱ्यांना पडला प्रश्न

THARLA TAR MAG SERIAL ENDING RUMOURS:'ठरलं तर मग' मालिकेत सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य अखेर समोर आलं आहे. या मोठ्या ट्विस्टनंतर मालिकेचं मुख्य रहस्य उलगडल्याने प्रेक्षकांमध्ये आता मालिका संपणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

esakal

Updated on

STAR PRAVAH THARLA TAR MAG TWIST: स्टार प्रवाहवरील ठरलं तर मग या मालिकेत नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळतय. मालिकेत अखेर सायलीला तिच खरी तन्वी असल्याची ओळख पटली आहे. त्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब आनंदात आहे. गेल्या साडेतीन वर्षापासून प्रेक्षक ज्या सत्याची वाट पाहत होते, ते अखेर समोर आलं आहे. दरम्यान हे सत्य उघड झाल्यानं 'ठरलं तर मग' मालिका संपणार का? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com