ठरलं तर मग मालिका संपणार का? चाहत्यांच्या प्रश्नाला जुई गडकरीनं दिलं उत्तर, म्हणाली...'आता मालिका...'

THARLA TAR MAG ENDING RUMOURS: ‘ठरलं तर मग’ मालिकेत प्रियाचं सत्य समोर आल्यानंतर मालिका संपणार का, या प्रश्नावर जुई गडकरीनं मोठा खुलासा केला आहे. सायली-तन्वी रहस्य आणि पुढील ट्विस्टबाबत जाणून घ्या.
THARLA TAR MAG

THARLA TAR MAG

Esakal

Updated on

JUI GADKARI REVEALS ‘THARLA TAR MAG’ IS NOT ENDING: 'ठरलं तर मग' मालिकेत सध्या मोठा ट्वीस्ट पहायला मिळणार आहे. मालिकेत प्रियाचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी स्टार प्रवाहच्या १३ नायिका एकत्र आल्यात. आता या सगळ्याजणी मिळून प्रियाचं खरं रुप सगळ्यांसमोर आणणार आहे. परंतु आता या सगळ्यात चाहत्यांना वेगळाच प्रश्न पडलाय. 'सुभेदार कुटुंबियांसमोर प्रियाचा खोटेपणा समोर आल्यास मालिका संपणार का?' असं वाटतय. परंतु आता या सगळ्या प्रश्नाचे उत्तरं अभिनेत्री जुई गडकरीनं दिलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com