डोहाळे जेवणादिवशी सायलीला अटक; गंभीर आरोप, महीपतची एंट्री, 'ठरलं तर मग'चं कथानक बदलणार, प्रोमो पाहून प्रेक्षक शॉक

THARLA TAR MAG UPCOMING EPISODE UPDATE: 'ठरलं तर मग' मालिकेत आता सगळ्यात मोठा बदल होणार आहे. संपूर्ण मालिकेचं कथानक बदलणार आहे. सायलीला पोलीस अटक करून घेऊन जाणार आहेत.
tharla tar mag big twist

tharla tar mag big twist

esakal

Updated on

'ठरलं तर मग' या मालिकेने गेले तीन वर्ष टीआरपी यादीत आपलं पाहिलं स्थान कायम ठेवलंय. मात्र गेले काही दिवस मालिका संपणार आहे का असे प्रश्न प्रेक्षक विचारत होते. त्याचं कारण म्हणजे मालिकेत सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आलं होतं. त्यानंतर महीपतचं कारस्थान, प्रियाचा खोटेपणा, नागराजने घडवून आणलेला अपघात सगळंच समजलं होतं. त्यामुळे मालिकेत पुढे काय दाखवणार याची उत्सुकता प्रेक्षकांना होतीच. आता मालिकेत आजवरचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय. १ ऑगस्टपासून मालिकेचं संपूर्ण कथानक बदलणार आहे. असं नेमकं काय घडणार आहे?

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com