ज्योती चांदेकरांच्या अंत्य संस्काराला 'ठरलं तर मग' टीममधलं कुणीच का गेलं नाही? मालिकेतील अश्विनने सांगितलं कारण

THARLA TAR MAG TEAM DID NOT ATTAINED JYOTI CHANDEKAR FUNRAL: पूर्णा आजी ही 'ठरलं तर मग' मालिकेचा एक अविभाज्य भाग होती. मात्र ज्योती चांदेकरांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी मालिकेतील कुणीही गेलं नव्हतं.
PURNA AAI

PURNA AAI

ESAKAL

Updated on

स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका 'ठरलं तर मग' गेले कित्येक वर्ष टीआरपीमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यातील सायली आणि अर्जुन याची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ४डिसेंबर रोजी या मालिकेचे १००० भाग पूर्ण होणार आहेत. सध्या मालिकेत सायलीचा भूतकाळ शोधण्याचं काम सुरू आहे. लवकरच प्रतिमा आणि रविराज यांच्या अपघाताचा आणि महिपतशी काय संबंध आहे हे शोधण्यात सायली आणि अर्जुन व्यग्र आहेत. पुढील खुलासा लवकरच होईल असं सांगण्यात येतंय. मात्र काही दिवसांपूर्वीच या मालिकेतील महत्वाचं पात्र पुर्णा आजी साकारणाऱ्या कलाकार ज्योती चांदेकर यांचं निधन झालं. मात्र त्यांच्या अंतिम कार्याला 'ठरलं तर मग' च्या सेटवरील कुणीही गेलं नव्हतं. आता मालिकेतील अश्विनने त्याचं कारण सांगितलं आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com