
केदार गोरे
gore.kedar@gmail.com
वनांची योग्य काळजी न घेतल्यास मानवाचे अस्तित्वच पृथ्वीतलावरून नाहीसे होईल. वर्षानुवर्षे वनांना व तेथील जैवविविधतेला संरक्षण देण्याचे महत्त्वाचे काम देवराई संकल्पनेमुळे साध्य झाले आहे. देवराई म्हणजे, एखाद्या देव-देवतेच्या नावाने राखलेले जंगल...