Premium| Water Resource Planning: जलसंपत्तीचे समग्र नियोजन, व्यवस्थापन आवश्यक

Equitable Water Management: सिंचनाच्या असमतोलामुळे शेती संकटात. जलव्यवस्थापनाच्या सुधारणा गरजेच्या.
Premium| Water Resource Planning: जलसंपत्तीचे समग्र नियोजन, व्यवस्थापन आवश्यक
Updated on

प्रा. डॉ. संजय छाया त्रिंबकराव खडक्कार

पाणी म्हणजे जीवन. पाणी ही एक मर्यादित नैसर्गिक संपत्ती आहे. पाणी मिळण्याचा एकमेव स्रोत म्हणजे गगनातून धरतीवर बरसणारा निर्भेळ पाऊस. बाकी नदी, तलाव, झरे व विहिरी हे दुय्यम स्रोत आहेत. राज्यात सरासरी वार्षिक पाऊस ४०० ते ६००० मिलिमीटरपर्यंत पडतो. राज्यात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होते. राज्यातील जवळजवळ ४२.५% क्षेत्र दुष्काळग्रस्त आहे. कारण काही ठिकाणी पाऊस कमी पडतो तर काही ठिकाणी त्या पावसाचे पाणी थांबवण्यासाठी योग्य नियोजनाअभावी वाहून जाते. त्यामुळे तेथे रब्बी पिके घेणे‌ कठीण जाते व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com