Premium| Voter List Verification: निवडणूक आयोगाची पारदर्शकतेची गरज का भासतिये?

Election Commission Transparency: मतदारयादी पडताळणी प्रक्रियेतील त्रुटी दूर कराव्या. यामुळे कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही.
Election Commission transparency
Election Commission transparencyesakal
Updated on

संजय कुमार

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने एक नवा नियम लागू केला होता. त्याअंतर्गत मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी किंवा अस्तित्वात असलेले नाव कायम ठेवण्यासाठी नागरिकत्वाचा पुरावा सादर करणे आवश्यक ठरणार होते.

२४ जून रोजी या विशेष पुनरीक्षण मोहिमेची घोषणा करण्यात आली आणि २५ जूनपासून प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात झाली. यात २००३ मधील मतदार यादीला आधार म्हणून घेतले जाणार आहेत. या प्रक्रियेत घरपोच पडताळणी, नवीन दस्तावेजांची अट आणि अंतिम मतदारयादी ३० सप्टेंबरपर्यंत प्रकाशित करण्याचे उद्दिष्ट होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com