Premium | विराट कोहली, रोहित शर्मा 'पर्वाचा' अंत; टीम इंडियात नव्या युगाची सुरूवात!

Indian cricket team after Kohli and Rohit retirement विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटी निवृत्तीनं भारतीय क्रिकेटमध्ये एका युगाचा अस्त झाला आहे. पण, नव्या दमाच्या खेळाडूंना कसोटीची मशाल हातात घेऊन पुढे जाण्याची, हीच ती वेळ आहे
Virat Kohli  Rohit Sharma Retirement
Virat Kohli Rohit Sharma Retirement esakal
Updated on

विराट कोहली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झालाय, हे पचवणे अजूनही अवघड जातेय. सौरव गांगुलीनंतर परदेशात जाऊन यजमान संघांना कोण भिडला असले तर तो विराट... जोहान्सबर्ग, एडबेस्टन, मेलबर्न, सिडनी, श्रीलंका, वेस्ट इंडिज येथे जाऊन विराटने कसोटी क्रिकेट काय असतं आणि ते कसं खेळायचं असतं हे दाखवून दिले. नेहमी सर्वोत्तम देण्याचा अट्टाहास त्याला यशोशिखरावर घेऊन गेला. दिल्लीचा रांगडेपणा त्यात स्पष्ट दिसायचा, ऑस्ट्रेलियात जाऊन ऑसी खेळाडूंविरुद्ध स्लेजिंग करणारा तोच... विराटमुळे भारतीय कसोटी क्रिकेटचं पुनरुज्जीवन झालं, असे तज्ज्ञ म्हणतात. ते खरंही आहेच. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर आज युवा खेळाडूंना त्याच्या मार्गदर्शनाची गरज असताना तोही क्रिकेटच्या खऱ्या फॉरमॅटमधून निवृत्त झाला.आता टीम इंडियासाठीचा पुढील काळ हा खरा 'कसोटी' चा असेल...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com