Premium|India China Ladakh dispute: भारत-चीन संबंधांमध्ये लडाखचे वाढते सामरिक महत्त्व

Strategic importance of Ladakh: लडाख हा भारत-चीन सीमावादाचा केंद्रबिंदू असून भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रदेश बनला आहे. गलवान संघर्षानंतर या भागातील सामरिक तणाव आणि लष्करी सज्जतेचे महत्त्व अधिक वाढले आहे
India China Ladakh dispute

India China Ladakh dispute

esakal

Updated on

लेखक : गौरव बाळे

प्रस्तावना

हिमालयाच्या उंच आणि दुर्गम प्रदेशात वसलेले लडाख हे आज भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि निर्णायक क्षेत्र ठरले आहे. भारत–चीन संबंधांमध्ये लडाखमधील सीमावाद हा केवळ भौगोलिक सीमारेषेपुरता मर्यादित राहिलेला नसून, तो भारताच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि आशियातील सामरिक संतुलनाशी थेट निगडित झाला आहे. २०२० मध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक संघर्षानंतर सीमेवरील शांतता आणि स्थैर्य या संकल्पनांवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे लडाखमधील परिस्थिती भारताच्या संरक्षण व परराष्ट्र धोरणाची खरी कसोटी ठरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com