

जर्मनीत भारतीय विद्यार्थ्यांचं शिक्षण अर्ध्यावर का थांबलं? Why Hundreds of Indian Students Were Asked to Leave Germany
ई सकाळ
Germany Student Visa Crisis: What Went Wrong for Indian Students
बर्लिनमधील शेकडो भारतीय विद्यार्थ्यांना अचानक मायदेशी परतण्याची वेळ आली आहे. एका खासगी विद्यापीठात शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांना जर्मनी सोडण्याचे अधिकृत आदेश मिळाले आहेत.
या विद्यार्थ्यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही अथवा त्यांच्या व्हिसा आणि पासपोर्टमध्येही अडचण नाही. पण अडचण आहे ती त्यांनी निवडलेल्या अभ्यासक्रमात. काय झालं आहे नेमकं, कोणत्या नियमाअंतर्गत ही कारवाई होत आहे, विद्यार्थ्यांनी परदेशात राहणं आणि त्यांच्या अभ्यासक्रमाचं स्वरुप याचा नेमका काय संबंध असतो, सविस्तर जाणून घ्या, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.