Arvind Jagtap Letter: पूर्वी लोकांच्या आचरणात राम होता.. आता राजकारणात उरलाय.!

Maharashtra Politics : गावात सगळ्यात मोठी डोकेदुखी झालंय ते राजकारण. आपला पोरगा गुन्हेगार होऊ नये, अशी आधी भीती वाटायची लोकांना. आता राजकारणात जाऊ नये, असं वाटतं.
Arvind Jagtap emotional letter on maharashtra politics and common people
Arvind Jagtap emotional letter on maharashtra politics and common people esakal
Updated on

अरविंद जगताप

गावात सगळ्यात मोठी डोकेदुखी झालंय ते राजकारण. आपला पोरगा गुन्हेगार होऊ नये, अशी आधी भीती वाटायची लोकांना. आता राजकारणात जाऊ नये, असं वाटतं. कारण चांगली चांगली पोरं राजकारणाच्या नादात वाया जाताहेत. हळूहळू आपण सामान्य माणसंही नेत्यांसारखी दुतोंडी होत जाणार.

या असल्या बेगडी वागण्यात आणि जगण्यात काही राम नाही. पूर्वी लोकांच्या आचरणात राम होता. आता राजकारणात उरलाय आणि गावात लोक ‘रामराम’ बोलणं कमी झालंय; पण गावाला कायमचा रामराम बोलणारे वाढलेत... वाढतीलच.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com