Premium|Study Room : २०२६ भारतीय अर्थव्यवस्थेची दिशा बदलणारे वर्ष ठरू शकते

India's GDP growth 2026 : २०२६ हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी 'टर्निंग पॉइंट' ठरेल. पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन आणि उत्पादन क्षेत्रातील वाढीमुळे भारत जागतिक आर्थिक इंजिन म्हणून उदयास येण्याची चिन्हे आहेत.
India's GDP growth 2026

India's GDP growth 2026

esakal

Updated on

सुदर्शन खुरचे

२०२६ हे वर्ष भारताच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. हे वर्ष केवळ एका आर्थिक चक्राचा भाग नसून, गेल्या दशकात राबवलेल्या धोरणांचा प्रत्यक्ष परिणाम दिसण्याचा काळ ठरू शकते. पायाभूत सुविधा, डिजिटल परिवर्तन, उत्पादनक्षेत्राचा विस्तार, वित्तीय शिस्त आणि जागतिक स्तरावर भारताचे वाढते महत्त्व या सर्व घटकांचा संगम २०२६ मध्ये अधिक स्पष्टपणे जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळेच हे वर्ष भारताच्या आर्थिक प्रवासातील ‘टर्निंग पॉइंट’ ठरू शकते, अशी चर्चा अर्थतज्ज्ञांमध्ये होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com