Premium| India's AI Revolution: सरकार ८ स्टार्टअप्स सोबत तयार करणार LLMs, घडवणार AI क्रांती!

LLMs to SLMs: भारत केवळ मोठ्या मॉडेल्सवरच नाही, तर शिक्षण आणि शेतीसारख्या क्षेत्रांसाठी लहान मॉडेल्सही बनवत आहे. यामुळे देशाच्या प्रत्येक क्षेत्राला त्याचा फायदा होईल.
IndiaAI Mission

IndiaAI Mission

esakal

Updated on

आजकाल सगळीकडे 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' म्हणजेच AI चीच चर्चा आहे. आपल्या देशातही सरकार या तंत्रज्ञानाला खूप महत्त्व देत आहे. नुकतंच, आपल्या सरकारने AI च्या विकासासाठी तब्बल आठ नव्या कंपन्यांची निवड केली आहे.

नेमका काय विकास होणार आहे? तर, या कंपन्या मोठ्या भाषिक मॉडेल्स (LLMs) आणि वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी तयार केलेल्या लहान भाषिक मॉडेल्स (SLMs) वर काम करणार आहेत. या कंपन्या कुठल्या? या नेमकं करणार काय? आणि याने भारताचा कसा फायदा होणार? हे सगळं जाणून घेऊ 'सकाळ प्लस'च्या आजच्या लेखातून...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com