गेल्या काही वर्षांत भारतातील वाहनांची, विशेषतः प्रवासी मोटारींची विक्री वाढली आहे. भारतीय बाजारपेठ जगातील तिसऱ्या क्रमांकाची वाहन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता ग्राहकही वाहनखरेदीबाबत अधिक जागरूक झाले आहेत, त्यामुळे वाहन कंपन्यांनीही अनेक सुधारणा केल्या आहेत. विशेषतः सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिक सजगता आली असून, ग्राहकही आग्रही झाले आहेत.
- ओंकार भिडे