Car Safety India : भारतातील ग्राहक होतोय अधिक सजग; तुमची गाडी किती आहे सुरक्षित?

वाढता मध्यमवर्ग, तरुणाईची वाढती संख्या यांच्यामुळे वीस वर्षांपूर्वी जगातील पहिल्या १० वाहन बाजारपेठेतही नसलेली भारतीय बाजारपेठ जगातील तिसऱ्या क्रमांकाची आणि दुचाकीबाबत जगतील सर्वांत मोठी बाजारपेठ झाली आहे.
Car Safety India
Car Safety IndiaeSakal
Updated on

गेल्या काही वर्षांत भारतातील वाहनांची, विशेषतः प्रवासी मोटारींची विक्री वाढली आहे. भारतीय बाजारपेठ जगातील तिसऱ्या क्रमांकाची वाहन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. आता ग्राहकही वाहनखरेदीबाबत अधिक जागरूक झाले आहेत, त्यामुळे वाहन कंपन्यांनीही अनेक सुधारणा केल्या आहेत. विशेषतः सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत अधिक सजगता आली असून, ग्राहकही आग्रही झाले आहेत.

- ओंकार भिडे

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com