Premium| India Foreign Policy: भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यात समतोल राखण्याचे आव्हान?

Balancing Relations: भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत. यात महासत्तांचे बदलते संबंध आणि शेजारी देशांमधील हस्तक्षेप यांचा समावेश
International relations
International relationsesakal
Updated on

संकल्प गुर्जर

गेली सुमारे साडेसात दशके भारताने कठीण परिस्थितीचा सामना करतच वाटचाल केलेली आहे. या वाटचालीमध्ये परराष्ट्र धोरणाने महत्वाची भूमिका बजावलेली आहे. सध्याच्या वेगाने बदलणाऱ्या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणासमोर नवी आव्हानेही उभी राहत आहेत.   

को णत्याही देशाचे परराष्ट्र धोरण हे त्या देशाचा भूगोल, राजकारण, अर्थकारण, शेजारी देश आणि विकासाची आव्हाने याला समोर ठेवून आखले जाते. भारतही याला अपवाद नाही. जगभरात होणाऱ्या वेगवेगळ्या घटना-घडामोडींच्या निमित्ताने परराष्ट्र धोरणासमोर आव्हाने उभी राहत असतात आणि त्याला तोंड द्यावे लागते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com