Premium|Study Room : भारतातील कृषीविकास - मागील दशकातील यश, आव्हाने आणि भविष्याची दिशा

agriculture development in India : २०१४ ते २०२४ दरम्यान अन्नधान्य, फलोत्पादन, पशुधन आणि निर्यात क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय वाढ साधली. तरीही हवामान बदल, जमीन तुकडेपणा आणि बाजारातील अस्थिरता या अडचणी मोठ्या प्रमाणात जाणवतात.
agriculture development in India

agriculture development in India

esakal

Updated on

श्रीकांत जाधव

 परिचय

भारतातील कृषी क्षेत्र हे आजही देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ मानले जाते. देशाच्या जवळपास अर्ध्या लोकसंख्येचा प्रमुख आधार असूनही, सकल देशांतर्गत उत्पन्नातील (GDP) त्याचा वाटा हळूहळू घटत आहे. मात्र, गेल्या दशकात म्हणजेच २०१४ ते २०२४ दरम्यान भारतीय कृषीने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. या काळात कृषी क्षेत्राने सरासरी ५.२ टक्के वार्षिक वाढ दर राखला. कोविड-१९ महामारीच्या काळात, जेव्हा संपूर्ण अर्थव्यवस्था मंदावली होती, त्या वेळीही कृषी क्षेत्राने २०२०-२१ मध्ये ३.४ टक्के सकारात्मक वाढ नोंदवली, ज्यातून त्याची लवचिकता आणि स्थैर्य दिसून आले. या लेखात आपण मागील दशकातील प्रमुख घडामोडी, अडचणी आणि २०३० नंतरच्या उद्दिष्टांवर एक सर्वांगीण दृष्टी टाकू.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com