Premium| Study Room: सत्य समाज आणि जीवनात का महत्त्वाचे आहे?

Satyameva Jayate: सत्य कोणत्याही जात, धर्म किंवा रंगावर अवलंबून नसते. ते एक सार्वत्रिक मूल्य आहे जे समाजाला एकत्र आणते.
Ethics and society

Ethics and society

esakal

Updated on

श्रीकांत जाधव

प्रस्तावना

“सत्य म्हणजेच देव.” -  महात्मा गांधी.
गांधीजींच्या या वाक्यात सत्याची वैश्विकता सामावलेली आहे. सत्य कोणत्याही जात-धर्म, वर्ण-भाषा किंवा रंगावर अवलंबून नसते. ते कोणाचे खासगी मालकी हक्क नसून, कोणालाही नाकारता न येणारे सार्वत्रिक मूल्य आहे. मानवी पूर्वग्रह समाजाला विभागतात, परंतु सत्य मात्र सर्वांना जोडते.
आजच्या खोट्या प्रचार, अफवा आणि ओळख-राजकारणाच्या काळात गांधीजींचा हा संदेश अधिक महत्त्वाचा ठरतो. कारण न्याय, समानता आणि शांती टिकवायची असेल तर पाया नेहमीच रंगहीन सत्याचाच हवा.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com