वातावरणातले बदल
वातावरणातले बदलEsakal

अवकाळी पाऊस...कधी दुष्काळ..का होतंय हे...

वातावरणातील सध्याचे बदल म्हणजे पर्यावरणाच्या चक्राची चाकं उलटी फिरवण्याचा आपण करत असलेल्या प्रयत्नांचेच परिणाम आहेत. त्यासाठीची धोक्याची घंटा अगदी वेगाने वाजत आहे

कुमी नायडू

गेल्या पंधरवड्यात राज्यात पावसानं धुमाकूळ घातला आहे. ज्या वेगाने वातावरणातील घटनांमध्ये प्रचंड बदल होत आहेत आणि गेल्या अनेक वर्षांपासून त्याविषयी विज्ञान सांगत आहे, ते पाहता आपण आता सावध होण्याची गरज आहे....

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com