महाराजांच्या अव्दितीय युद्धनीतीचा परामर्श
महाराजांच्या अव्दितीय युद्धनीतीचा परामर्शesakal

महाराजांच्या अव्दितीय युद्धनीतीचा परामर्श

बौद्धिक आणि नैतिक पक्षघात झुगारून महाराष्ट्रात चैतन्य ओतण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.
Summary

बौद्धिक आणि नैतिक पक्षघात झुगारून महाराष्ट्रात चैतन्य ओतण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले.

अल्लाउद्दीन खिलजीच्या आक्रमणानंतर १५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा विलय झाला आणि साऱ्या जनमानसात एक न्यूनगंड निर्माण झाला. हा बौद्धिक आणि नैतिक पक्षघात झुगारून महाराष्ट्रात चैतन्य ओतण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. महाराष्ट्राच्या जाज्वल्य सेनापरंपरेचे ते अध्वर्यू आहेत. त्यांच्या अद्वितीय रणनीतीचा हा परामर्श...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com