प्रीमियम महाराष्ट्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Premium Maharashtra News

Success Story of sachin waghmare
क्रिकेटचे गच्च भरलेले मैदान अन् मैदानात एकच आवाज सचिन...सचिन...! कारण एक संघर्ष देखील त्या दिवशी मैदानात उतरला होता; ज्याने स्वत:ला सिद्ध केले होते. त्यामुळे तो सचिन घडला. असे अनेक सचिन देशात आहेत. काही घडले तर काही अजूनही घडत आहेत. अशाच एका सचिनची ही यशोगाथा आहे, ज्याने आयुष्याच्या मैदानावर सामना केला तो बिकट परिस्थितीचा. यामध्ये जन्मत: आलेले अपंगत्व, घरची परिस्थिती
Shivrajyabhishek Sohala : परकीय जलचरांना वेसण घालणारे एकमेव भारतीय राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज !
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विविध दृष्टिकोनातून विचार होणे गरजेचे आहे. राज्याभिषेकाचा सगळ्यात महत्त्वाचा पैलू म्हणजे सार
Shivrajyabhishek Sohala : हिंदवी स्वराज्याची स्थापना केवळ राजकीय सत्तेसाठी केली नव्हती, हा तर भारतीयत्वाचा अरुणोदय
- रवींद्र सासमकरस्वातंत्र्यलढ्यातील अनेक क्रांतिकारक, महानायकांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्
Shivrajyabhishek Sohala : केवळ महाराष्ट्रातच नाहीतर अगदी तमिळनाडूपर्यंत किल्ले उभारणारे दुर्गाधिपती श्रीशिवछत्रपती !
केवळ मनुस्मृतीच नाही, तर वेद-पुराणांपासून ते रामायण, महाभारत अशा अनेक ग्रंथांमध्ये किल्ल्यांबाबतचे उल्लेख आढळतात. भारतात राज्य करणाऱ्या
Shivrajyabhishek Sohala
- हर्षद मानेछत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वांगाने अभ्यास करताना, स्वराज्याचे प्रशासन हा अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. प्रशासनाची व्यवस्था म
TExt books changes
पाठ्यपुस्तकात वहीची पानं देण्याच्या निर्णयामागे दप्तराचं ओझं कमी करण्याचा प्रयत्न आहे की, नव्या कंत्राटदाराचं वजन वाढवण्याचा? शासनाचा
नोटाबंदीवरील निकालाच्या निमित्ताने
अल्पमतातील निकाल हे पूर्वीपासून आपल्याकडे दिले गेले आहेत आणि यापुढेही दिले जातील आणि ते आपल्या जिवंत आणि निष्पक्ष न्यायव्यस्थेचे द्योतक
MORE NEWS
कांदळवन निसर्ग पर्यटन
रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये "कांदळवन निसर्ग पर्यटन" हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे...काय आहे हा प्रकल्प
कांदळवन संरक्षण व उपजीविका निर्माण योजने अंतर्गत आणि ‘कांदळवन प्रतिष्ठान’ निसर्ग पर्यटना अंतर्गत रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळींजे व दिवेआगर या गावांमध्ये "कांदळवन निसर्ग पर्यटन" हा जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे
MORE NEWS
राष्ट्रध्वजनिर्मितीचं केंद्र
अंजली कलमदानीभारतात सर्वत्र दिसणाऱ्या लहान-मोठ्या कापडी तिरंगी ध्वजाची निर्मिती प्रामुख्यानं इथल्या ‘खादी ग्रामोद्योग’मध्ये होते. कर्नाटकातील धारवाड, तसंच महाराष्ट्रातील नांदेड इथला ‘खादी ग्रामोद्योग’ या भारतातील खादीकापडातील ध्वज व वस्त्र बनवणाऱ्या अग्रेसर संस्था आहेत.
अशोकचक्रासह केशरी-पांढरा-हिरवा या रंगांचा असलेला तिरंगी ध्वज (Tricolor) कुठं तयार होतो हे अनेकांना माहीत नसतं. तो तयार होतो मराठवाड्यातील नांदेडमध्ये
MORE NEWS
गवत आणि दुग्धोत्पादन
अमोल सावंतगवत कमी झाले की, दुग्धोत्पादन, निसर्गातील अन्नसाखळीवर थेट परिणाम होतो. यासाठी पश्‍चिम महाराष्ट्रात आढळणाऱ्या गवतांच्या प्रजाती, सध्याची गवतांची स्थितीवर डॉ. गिरीश पोतदार यांनी संशोधन केले आहे. एकूणच गवताचा घेतलेला हा आढावा
गवताळ प्रदेश म्हणजे पडीक जमीन, गायरान जमीन असा समज आहे, पण तो चुकीचा आहे. गवत नसते तर दुग्धोत्पादनाबरोबर जैववैविध्यता निर्माण झालीच नसती.
MORE NEWS
तुळशीबाग
पुणं आणि तुळशीबाग हे एक अतूट नातं. पेशवाईच्या काळात बहरलेली तुळशीबाग अजूनही तशीच आहे...जाणून घेऊ यात माॅल संस्कृती येण्याअगोदर सुरु झालेल्या या सर्व काही मिळणाऱ्या बाजारपेठेबाबत.....
तुळशीबागेत जायचं म्हणजे घासाघीस करुन खरेदी करायला हे समीकरण ठरलेलं. पण पूर्वीच्या काळी तसं नव्हतं...
MORE NEWS
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे  महाराष्ट्र समृद्धी महामार्ग
नरेश म्हस्केमहाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरला थेट राजधानी मुंबईशी जोडणारा ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग’ हा असाच ‘तेज कदम’ म्हणजे वेगाने प्रगतीकडे नेणारा महामार्ग आहे...जाणून घेऊयात या महामार्गामुळं येऊ घातलेल्या संधी....
सरकारे येत-जात राहिली, संकटेही येत जात राहिली; मात्र समृद्धी महामार्ग त्याच्या गतीनं जातच राहिला आणि आज नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचे उद्‌घाटन झाले आहे
MORE NEWS
शस्त्रे शक्तिपूर्ण
संदीप ऊर्फ नाना सावंतप्राचीन काळापासून मानवानं शस्त्र निर्मितीचं तंत्र आत्मसात केलं होतं. वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र बनवली जात. जाणून घेऊयात या शस्त्रांविषयी.....
प्राचीन काळापासून मानवानं शस्त्र निर्मितीचं तंत्र आत्मसात केलं होतं. वेगवेगळ्या युगांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची शस्त्र बनवली जात. जाणून घेऊयात या शस्त्रांविषयी
MORE NEWS
टाळू नकारात्मक विचार
डाॅ. वैशाली देशमुखआपल्याकडं नसलेली गोष्ट दुर्लक्षून नक्कीच नाही चालणार. प्रगती होण्यासाठी आधी काय कमी आहे याची जाणीव व्हायला हवीच, त्याशिवाय कुठं सुधारणा करायची ते कसं कळणार?
नकारात्मकता फार प्रभावी असते. ती एखाद्या शस्त्रासारखी आरपार घुसते. त्या हळूहळू झिरपत जातात. त्यांना वेळ द्यायला लागतो समजून घ्यायला. त्यातूनही आपल्याकडं नसलेल्या गोष्टीकडे आपलं लगेच लक्ष जातं
MORE NEWS
Dating apps
श्रद्धा वालकर केसच्या निमित्ताने समोर आलेली एक गोष्ट म्हणजे डेटिंग अॅप्सवरून भेटणारी तरुणाई. श्रद्धा आणि आफताब बंबल नावाच्या डेटिंग अॅपवर भेटले होते, असं म्हटलं जातं.एकूणच या निमित्ताने डेटिंग अॅप्स हा प्रकार चर्चेत आलाय. ही अॅप्स आता तरुणांच्या मोबाइलवर लीलया वावरतात. आपण ज्याप्रमाणे फेसब
डेटिंग अॅप्सच्या जगात असं आहे तरी काय, की तरुणाई झुंडीने तिकडे धावतेय...
MORE NEWS
Love Jihad
इम्रान आणि त्याची प्रेयसी सारिका यांचं ब्रेकअप झालं. एका डेटिंग अॅपवरुन भेटलेल्या इम्रान-सारिकाचं ब्रेकअप होण्यामागे कारण होतं. आफताब पूनावालाने प्रेयसी श्रद्धाची केलेली हत्या. इम्रानसुद्धा असंच काहीसं वागेल, या भीतीने सारिकाने त्याच्याशी असलेले सगळे संबंध तोडून टाकले. यानिमित्ताने मुस्लिम
लव्ह जिहादविषयी कायदा तयार होण्याच्या कितीही हाकाट्या पिटल्या तरी खरंच यावर नेमका कायदा होऊ शकेल का??
MORE NEWS
नगरी तंतुवाद्यांच्या निर्मितीची
नगरी तंतुवाद्यांच्या निर्मितीची !प्रमोद जेरेआज तंतुवाद्यनिर्मितीचं माहेरघर म्हणून महाराष्ट्रातलं एक शहर जगाच्या नकाशावर ठळक आहे. फरीदसाहेब तंतुवाद्यनिर्मितीचे जनक ठरले..काय आहे या जुन्या इंडस्ट्रीचा इतिहास..
पेशवाईच्या उत्तरार्धात लढाया संपुष्टात आल्याने शस्त्रास्त्रं बनवणाऱ्या शिकलगार कारागिरांच्या हाताला नवं काम देण्यासाठी मिरजेच्या तत्कालीन पटवर्धन संस्थानिकांनी एक वेगळा पर्याय सुचवला आणि सुरु झालं एक नवं पर्व......
MORE NEWS
Maharashtyra-Karnatak border Dispute
Maharashtra-Karnataka border Disputeपराग नलावडेमहाराष्ट्राच्या सीमा जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न होतोय का ? एकूणच या सीमाप्रश्नांदरम्यान कायम रक्त सांडायला मराठी माणूसच का ? राज्यांच्या सीमा भावनेबाबत मराठी माणसाची तीव्रता देशपातळीवर समजून घेतली जात नाही हे कटु सत्य मराठी माणसाच्या मनात
महाराष्ट्राच्या सीमा जाणीवपूर्वक पेटवण्याचा प्रयत्न होतोय का ? एकूणच या सीमाप्रश्नांदरम्यान कायम रक्त सांडायला मराठी माणूसच का ?
MORE NEWS
Sextortion
युवराज नरवणकर, वकील, मुंबई उच्च न्यायालयभारत ही जगाची सेक्सटॉर्शनची राजधानी बनेल असे धक्कादायक भाकीत नुकतेच ब्रिटनमधील एका संशोधन संस्थेने वर्तवले. दुर्दैवाने ही गोष्ट खरी होताना दिसते आहे. २०२२मध्ये फक्त पुण्यातच यासंदर्भातील १४०० गुन्हे नोंदवले गेलेत...
सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यांचं भारतातील प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.
MORE NEWS
differently abled sportspersons in India
प्रशांत केणी, वरिष्ठ क्रीडा पत्रकारprashantkeni@gmail.comदिव्यांग खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिकपासून सगळ्याच स्पर्धा गाजवल्या. त्यांच्या यशामागे मोठा वाटा आहे, त्यांच्या प्रशिक्षणाचा. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देताना नेमक्या कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो?
अनेक दिव्यांग खेळाडू भारतासाठी पदकं आणत आहेत, मात्र त्यांना दिले जाणाऱ्या प्रशिक्षणात काय वेगळेपण आहे, वाचा या लेखामध्ये.
MORE NEWS
कर्मनाशा आणि तिचा पूल
डॉ. उदय कुलकर्णीदोन महिन्यांपूर्वी गुजरातमधील मोरबीचा झुलता पूल पडला....त्यातून अनेक वाद प्रवाद निर्माण झाले...आपल्या देशात असेही काही पूल आहेत की ज्यांच्याशी कथा, अख्यायिका, श्रद्धा-अंधश्रद्धा जोडल्या गेल्या आहेत....जाणून घेऊ अशाच काही पुलांविषयी
मोरबी गावात २३ वर्षांपूर्वी अतिवृष्टीमुळे मच्छू नदीवरील मातीचं धरण फुटलं आणि अवघं गावच वाहून गेलं, मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. असं म्हणतात की, वीज कधी एकाच ठिकाणी दोनदा पडत नाही. मोरबी गाव मात्र याबाबतीत अपवाद ठरलं. ------‘झुलतो पूल’ हे या गावाचं ठळक आकर्षण
MORE NEWS
सातारा जलमंदिर खटला
फार पूर्वी एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं.
२३ जुलै १९५२ ची ही घटना. त्या दिवशी मध्यरात्री जलमंदिर पॅलेसच्या अंबाबाई देवालयातून सोन्याच्या (Gold) तीन मूर्ती चोरीला गेल्या. सोन्याचा आजचा बाजारभाव आठवा. यापैकी दोन मूर्ती प्रत्येकी नऊ इंचांच्या होत्या...काय घडलं त्यानंतर
MORE NEWS
Shraddha Walker Case
वसईतल्या श्रद्धाची निघृण हत्या करताना, आफताबने एका वेबसीरिजवरून प्रेरणा घेतल्याचं सांगितलं. पण खरंच वेबसीरिज बघून खून करता येतो का? मानसोपचारतज्ज्ञ काय म्हणतात ?वसईतल्या श्रद्धा वालकरचा आफताब पूनावाला या क्रूरकर्मा प्रियकराने खून केला. इतकंच नव्हे तर तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केले. हे सगळं
आफताबने एका वेबसीरिजवरून प्रेरणा घेऊन श्रद्धा वालकरची हत्या केल्याचं सांगितलं जातं. पण खरंच वेबसीरिज बघून खून करता येतो का?
MORE NEWS
लोककला आणि चावटपणा
Gautami Patil Lavaniलोककला या मोकळ्याढाकळ्या असल्या, तरी छचोर कधीच नव्हत्या आणि नाहीत. लावणी सादरीकरण, गोदावरीबाई पुणेकर ते सुरेखा पुणेकर आणि यमुनाबाई वाईकर ते गुलाबबाई संगमनेरकरांची लावणी आणि दुसरीडे गौतमी पाटीलची लावणी यात नेमका फरक काय याचे लोककला अभ्यासक डॉ. मुकुंद कुळे यांनी केलेले वि
गौतमी पाटीलच्या अश्लील सादरीकरणामुळे महाराष्ट्राची लोकप्रिय लोककला असलेली लावणी पुन्हा एकदा वादात सापडली आहे. खरंतर आजवर अश्लीलतेच्या शिक्क्यामुळेच ही लावणी लोककला पांढरपेशांनी गावकुसाबाहेर ठेवली होती
MORE NEWS
गौतमी पाटील
 'तिची लावणी ही लावणी नाहीच' पासून 'ही कालची पोरगी काय लावणी शिकवते....' इथपर्यंत उलटसुलट चर्चा रंगतायत. पण तरीही ऑनलाइन आणि ऑफलाइन विश्वात गौतमी पाटीलची हवा आहे. ही मुलगी लाखोंवर व्ह्यूज मिळवतेय शिवाय दणदणीत सुपाऱ्यासुद्धा...
गौतमी पाटीलची अभिव्यक्ती अश्लील आहे, अशी टीका होतेय. पण कुणाच्या अभिव्यक्तीला नावं ठेवणारे आपण कोण? अश्लीलतेच्या आणि श्लीलतेच्या लक्ष्मणरेखा आपण कशा आखणार, तिच्या लावणीला विरोध करायचा का तिला? अशा प्रश्नांची उत्तरं देणारा लेख
MORE NEWS
ग्राममंगल मुक्तशाळा
दाभोण, ऐना, रणकोळ ही आहेत गावांची नावे. ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील खोलवरच्या जंगल भागातील  ही  वारली, कातकरी, मल्हारकोळी अशा आदिवासींची वस्ती असलेली ही गावे ! काय आहे इथली मुक्तशाळांची परंपरा....
चाळीस वर्षांपूर्वी, थोर समाजसेविका अनुताई वाघ वयाच्या सत्तराव्या वर्षी या गावांत आल्या. तिथे त्यांनी बालवाड्या सुरू केल्या. येथील कामासाठी 'ग्राममंगल` नावाची संस्था सुरू केली
MORE NEWS
महाराष्ट्रातली दैवते आणि मान्सून
प्रीमियम महाराष्ट्र
- सुनील तांबे (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)जलचक्र, शेतीचं चक्र—खरीप आणि रब्बी हंगाम, पिकं, स्थलांतराचं चक्र अशी अनेक चक्र पावसाळ्याशी म्हणजे मॉन्सूनशी संबंधीत आहेत. खंडोबा आणि विठोबा या महाराष्ट्रातल्या दोन दैवतांचा संबंध मॉन्सूनशी वा मोसमी वार्‍यांशी आहे..काय आहे यामागचे शास्त्र....
पावसाळ्याच्या जलचक्रामुळे शेती, पिकं, पशुपालन, स्थलांतर इत्यादी एकमेकांत गुंतलेल्या चक्रांमध्ये होणारे बदल आणि केंद्रीय अर्थव्यवस्थेत (औद्योगिकरण) न मिळणारं स्थान यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणालाही वेगळी दिशा मिळू लागली आहे.