ऋषिपंचमीच्या व्रतामागचं 'लॉजिक' नेमकं आहे तरी काय?

आपल्या काही धार्मिक व्रतांच्या आचरणामध्ये कालमानानुसार बदल करण्याची खरी जरुरी आहे. त्यामध्ये ‘ऋषिपंचमी’ हे एक व्रत आहे. कालप्रवाहात इतर काही व्रतांप्रमाणेच ऋषिपंचमी हे व्रतही लुप्त होण्याची शक्यता आहे
ऋषिपंचमीचे व्रत का करतात
ऋषिपंचमीचे व्रत का करतातEsakal
Updated on

दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक

व्रते केल्याने नकळत घडलेली पापे नष्ट होतात. कळत घडलेली पापे नष्ट होत नाहीत. पूजा करणे म्हणजे केवळ कर्मकांड करणे नव्हे. तर थोर ऋषींचे कार्य समजून घेऊन त्यांच्या प्रती आदर व्यक्त करणे. आधुनिक काळात ऋषिपंचमी ही पूर्वींपेक्षा वेगळ्या पद्धतीने साजरी होण्याची खरी गरज आहे...का ते घ्या जाणून

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com