Mon, October 2, 2023
- विवेक सिन्नरकरआपल्या प्राचीन भारतीय हिंदू कालगणनेप्रमाणे १८ जुलै ते १६ ऑगस्ट २०२३ हा ‘अधिक श्रावण’ महिना पंचांगात दिलेला आहे. त्याचे महत्त्व विशद करणारा लेख.भारतीय कालगणना हजारो वर्षांपूर्वी सूर्य, चंद्र यांसह नवग्रहांची भ्रमणकक्षा आणि त्यांचा वेग यावर आधारित असल्याचे आपल्या विद्वान ऋषी मुनी यांनी शोधून काढली. या ग्रह ताऱ्यांचे आपल्या पृथ्वीशी जुळलेले नाते हे केवळ ए
sप्रा. सुषमा भोसलेआपण जे काम करतो आहोत ते खरंच आपल्याला करायचं आहे का, हे थोडं थांबून, थोडा वेळ काढून पाहायला हवं हे नक्की! वेळेचं व्यव
Akshaya Tritiya 2023: वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपेकी एक शुभदिवस. ज्याचा क्षय होत नाही ते अक्षय, जे
- अभिजित डाखोरेअण्णा चारधाम यात्रेचा दौरा करून नुकतेच परतले. गंगा स्नान करून पवित्र झाले होते. घरी आल्यापासून अण्णांचा सगळाच होरा बदलून
- श्रीकृष्ण पुराणिक, saptrang@esakal.comशुक्ल यजुर्वेदाच्या पुढं १५ शाखा झाल्या, हे गेल्या वेळच्या लेखात आपण पाहिलं. त्या शाखा अशा - जा
रावणाने सीतेचं हरण केल्यानंतर मदतीसाठी बाहेर पडलेल्या प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना हनुमान कसा भेटला तो प्रसंग व्हिडीओत वर्णन केला आह
Hanuman jayanti: कुस्ती हा मर्दानी खेळ. कुठलाही पैलवान जय बजरंगबली म्हटल्याशिवाय कुस्तीच्या आखाड्यात उतरत नाही. पण यामागचं नेमकं कारण क
MORE NEWS
MORE NEWS

प्रीमियम व्यासपीठ
Hanuman Jayanti : हनुमानाला शक्तीचा विसर पडला होता. ऋषींनी तसा हनुमानाला शाप दिला होता. अंगदाने हनुमंताला शक्तीची आठवण करुन दिली. अखंड रामजपात असलेल्या हनुमंताला शक्तीची आठवण झाली आणि मग तो लंकेत प्रवेशला. काय आहे ही कथा जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये
काय आहे ही कथा जाणून घेऊ या व्हिडिओमध्ये
MORE NEWS
MORE NEWS

संपादकीय
Hanuman Jayanti 2023‘श्रीमद् हनुमान कीलकम्’ रामरक्षेच्या सुरुवातीला येणाऱ्या या मंत्रामध्ये श्रीहनुमंतांना ‘कीलक’ म्हणजे किल्लीचे स्थान दिलेले आहे, म्हणजेच हनुमंताच्या कृपेशिवाय, हनुमंताच्या उपासनेशिवाय श्रीरामांपर्यंत पोहोचता येत नाही. रामरक्षा असो किंवा रामायणासारखे कथानक असो, त्यातला प्
‘श्रीमद् हनुमान कीलकम्’ रामरक्षेच्या सुरुवातीला येणाऱ्या या मंत्रामध्ये श्रीहनुमंतांना ‘कीलक’ म्हणजे किल्लीचे स्थान दिलेले आहे.
MORE NEWS

नागपूर
प्रसंग : १गेल्या वर्षीचा रामनवमीचा प्रसंग. बेंबाळ च्या विष्णू मंदिरात रामजन्माच्या सोहळ्यासाठी तयारी सुरू होती. तोवर स्पीकरवर भक्तिगीते वाजत होती. कुणीतरी एक माईकही स्टँडला जोडून मंडपात आणून ठेवला होता. मला राहवलं नाही व ती गाणी बंद करायला सांगितली. औचित्य म्हणून माझ्या मोबाईल मध्ये असणारे
गीतरामायण लोकसिद्धीची कारणमीमांसा
MORE NEWS
MORE NEWS

मराठवाडा
महापुरुषांच्या दोषांना सुद्धा लोक न्यायालयाने क्षमा केली नाही! एखाद्या महापुरुषाची जयंती-पुण्यतिथी का साजरी करायची? याचे उत्तर म्हणजे 'त्या महापुरुषाच्या जीवन-कार्याचे अवलोकन करून आपल्या जीवनाचे व्यवस्थापन करून आपला मर्यादित संसार आणि भोवताल आनंदी करणे' बस्स! अयोध्येचा आदर्श राजपुत्र, पुरु
धर्मसहीष्णू महापुरुष ही वैशिष्ट्ये आपण वर्षभर लक्षात ठेवतो का
MORE NEWS

संस्कृती
Ram Navami 2023 : दैनंदिन जीवनात रामकथा जगण्याने आपल्याला आपले जीवन सुखी करता येते आणि आध्यात्मिक प्रगती साधून विश्र्वसंकल्पनेत समरस होता येते... ते कसे, याविषयीचे मार्गदर्शन... उद्या (गुरुवार ता. ३०) साजऱ्या होत असलेल्या रामनवमीनिमित्त.श्रीगुरू डॉ. बालाजी तांबेश्री रामचंद्रांचा जन्म झाला
आपल्या आत असेलेला राम कसा ओळखावा याविषयी बालाजी तांबे सांगतात...
MORE NEWS

प्रीमियम व्यासपीठ
संभाजी गंडमाळेकोल्हापूर शहरातल्या बहुतांश तालमींत कैक वर्षांची भजनाची परंपरा आहे. त्यातही सोंगी भजन असणाऱ्या मंडळांची संख्याही वेगळी. भजनी मंडळांच्या सकस स्पर्धेतूनच सोंगामध्ये थेट हत्ती, घोडे आणून भजनाला भव्यता देण्याचा प्रयत्नही काही मंडळांनी केला..घेऊयात जाणून या अस्सल कोल्हापूरी लोककले
Songi Bhajan Kirtan: कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील विचार केला तर दत्तपंथी, विठ्ठलपंथी भजनांची संख्या मोठी आहे. त्यातही दत्तपंथी भजन विशेष लोकप्रिय आहे. या भजनांचे वैशिष्ट्य म्हणजे काही अभंगांना किंवा भजनांना चित्रपट गीतांच्या चालीही लावता येतात
MORE NEWS

संजीव कुसुरकरयशस्वी व्यवसायासाठी अचूक व्यवस्थापन जसे गरजेचे आहे, तसे मानवी संसाधने प्रशिक्षित असणे कोणत्याही व्यवसायवृद्धीस आवश्यक बाब ठरते. त्याची संकल्पना गीता आणि ज्ञानेश्वरीत पाहायला मिळते....चला जाणून घेऊ या नव्या बाबी
Management Skills in Dnyaneshwari: भगवद्गीतेच्या सातशे श्लोकांवर माऊलींनी नऊ हजार ओवींची सविस्तर टिप्पणी केली आहे. गीता मुळात अध्यात्मप्रधान नीतीशास्त्र आहे आणि त्यावर ज्ञानेश्वरीच्या विस्तृत विवरणात अध्यात्माच्या बरोबरीने विविध विषयांचे संदर्भ पाहायला मिळतात
MORE NEWS

Bhagavad Gita Thoughts : भगवान श्रीकृष्णांनी कुरूक्षेत्रावर वीर अर्जुनाला उपदेश केला. त्याला पडलेले संभ्रम दूर केले. "रात्रंदिन आम्हा युद्धाचे प्रसंग' असताना आपल्यालाही ही गीता संभ्रमातून बाहेर काढते. श्रीमद्भगवद्गीतेकडे वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिल्यावर आपल्याला मागदर्शन मिळते. आज (ता. त
संसारात राहून, सामान्य जीवन जगत असताना, आपल्या मुलाबाळांसह कुटुंबात राहून आध्यात्मिक साधना कशी करावी व शांतीचा अनुभव कसा घ्यावा याचे मार्गदर्शन श्रीमद्भगवद्गीतेत केलेले आहे
MORE NEWS

धर्माच्या चौकटीत राहूनच वारकऱ्यांनी हिंदू धर्मातील विषमतेविरुद्ध बंडखोरी केली. पंढरपुरातील चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा खेळ मांडला. त्यात सर्व जाती, धर्मांतील स्त्री-पुरुष सहभागी झाले. त्यातून शूद्र ठरविल्या गेलेल्या वर्गाला आत्मसन्मान आणि प्रेम मिळाले. सवतासुभा मांडून संघर्ष केल्यास निष्
संतांनी विषमतेचा उभा मनोरा आडवा करून सर्वांना समान पातळीवर आणून ठेवले, हीच हिंदू धर्मात झालेली ऐतिहासिक क्रांती होती
MORE NEWS

अमित भगत‘दगडांच्या देशा’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लेणी, मंदिरं, किल्ले, वाडे, मूर्ती, वीरगळ व दगडी दीपमाळ यापलीकडेही अजून एक अल्पज्ञात व काहीसा दुर्लक्षित असा ऐतिहासिक वास्तूप्रकार आहे आणि तो म्हणजे बृहदाश्मयुगीन अथवा महापाषाणयुगीन दगडी स्मारके...
‘दगडांच्या देशा’ अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात लेणी, मंदिरं, किल्ले, वाडे, मूर्ती, वीरगळ व दगडी दीपमाळ यापलीकडेही अजून एक अल्पज्ञात व काहीसा दुर्लक्षित असा ऐतिहासिक वास्तूप्रकार आहे आणि तो म्हणजे बृहदाश्मयुगीन अथवा महापाषाणयुगीन दगडी स्मारके...
MORE NEWS

प्रफुल्ल शहा, अतुल शहाजैन हा भारतातील एक प्राचीन धर्म आहे. हजारो वर्षे हिंदू आणि जैन भारतात गुण्यागोविंदाने राहत आलेले आहेत. दोन धर्मांतील मूलतत्त्वे सारखी असल्यानेच हे साहचर्य निर्माण झाले आणि टिकले आहे....काय आहे हे नाते?
जैन धर्मातील बरीच तत्त्वे हिंदू धर्मातूनच आली आहेत. किंबहुना ती हिंदू धर्मातून जैन धर्मात येताना काहीशी काटेकोर झाली आहेत
MORE NEWS

चंद्रकांत वानखेडेजे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, या संत तुकारामांच्या अभंगातील जातकुळीशी नातं सांगणारे गाडगेबाबांचे धर्मकारण आहे. यात धर्माचे अवडंबर नाही..नक्की काय होती गाडगेबाबांची धर्मकारणाची व्याख्या.....
भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्या-नागड्यांना वस्त्र, बेघरांना आसरा, गरीब मुला-मुलींना शिक्षण, अंध, पंगू, रोग्यांना औषधं, बेकारांना रोजगार, पशू-पक्ष्यांना, मुक्या प्राण्यांना अभय, दु:खी व निराशांना हिंमत, आणि गरीब तरुण-तरुणींचे लग्न हा संत गाडगेबाबांचा रोकडा धर्म. त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न म्हणजे त्यांचे ‘धर्मकारण’.
MORE NEWS

गिरीश वानखेडेचित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते. आपल्या भारतीय चित्रपटांचा प्रवास ज्या सर्वधर्मसमभावाने सुरू झाला तो बंधुभाव आणि सहिष्णुता पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे आपली नैतिक जबाबदारी आहे...
चित्रपटसृष्टीचा इतिहास आपल्याला सांगतो की जेव्हा भारतात चित्रपटांची (Indian Movies) निर्मिती सुरू झाली तेव्हा त्यात धर्माचा शिरकाव झालेला नव्हता. चित्रपटांना केवळ कलात्मक सृजनाचे माध्यम समजले जात असल्यामुळे सर्वच जाती-धर्मातील लोक या निर्मितीमध्ये आपले योगदान देत होते
MORE NEWS

तुषार गांधीहिंदूइझमचे ‘हिंदुत्व’ एका राजकीय, भ्रष्ट आवृत्तीने अपहरण केले आहे. सनातन धर्म हा विहिरीतील बेडकाप्रमाणे मर्यादित नाही. अशी सनातन धर्माची व्याख्या बापुंनी भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या काही काळ अगोदर केली होती..काय होती बापूंची हिदुत्वाची व्याख्या?
मोहनदास गांधी, ‘बापू’ नेहमीच आपण हिंदू असल्याचा दावा करत असत. केवळ हिंदू नव्हे तर सनातनी हिंदू असल्याचे ते आग्रहाने सांगायचे
MORE NEWS

स्नेहा नगरकरमंदिरे ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे प्रचंड मोठे योगदान आहे...काय आहे भारतीय संस्कृतीत मंदिरांचे महत्त्व....
मंदिरे ही भारतीय संस्कृतीचे अविभाज्य आयाम आहेत. भारतीय इतिहास आणि संस्कृती या दोहोंच्या विकासात मंदिरांचे प्रचंड मोठे योगदान आहे. मंदिर या संस्थेचा भक्ती आणि मूर्तिपूजन यांच्याशी जवळचा संबंध आहे
MORE NEWS

अजित अभ्यंकर‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हे एकच आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचे नाव घेऊन काहीही केले, तर ते आपोआपच राष्ट्रवादी ठरते’, अशी धारणा स्थापित करण्यात येत आहे; पण धर्माधारित राष्ट्रनिर्मिती जगात कुठे झाली आहे काय, ती शक्य आहे काय, हे आपण प्रथम तपासले पाहिजे. धर्म आणि राष्ट्र या संकल्पन
‘हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्व हे एकच आहेत. त्यामुळे हिंदू धर्माचे नाव घेऊन काहीही केले, तर ते आपोआपच राष्ट्रवादी ठरते’, अशी धारणा स्थापित करण्यात येत आहे; पण धर्माधारित राष्ट्रनिर्मिती जगात कुठे झाली आहे काय, ती शक्य आहे काय, हे आपण प्रथम तपासले पाहिजे. धर्म आणि राष्ट्र या संकल्पनांचा परस्पर संबंध तपासून पाहिला पाहिजे.
MORE NEWS

डॉ. सुजात अली कादरीउर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे...अन्य धर्मिय नक्की कसा पहात आहेत हिंदुत्वाकडे......हिंदुत्व म्हणजे हिंदू असणे किंवा हिंदू असण्याचा गुण धारण करणे होय. ही विच
उर्दू, पर्शियन आणि हिंदीमध्ये ‘हिंदू’ या शब्दाचा मूळ अर्थ भारतात राहणारी व्यक्ती, असा आहे; पण आता त्याचा अर्थ हिंदू धर्माचा अनुयायी, असा झाला आहे.