Premium| Quantum Secure Communication: भारताचे क्वांटम संदेशवहनात मोठे पाऊल

Secure Messaging: डीआरडीओ आणि आयआयटी दिल्लीने क्वांटम एन्टांगलमेंट-आधारित सुरक्षित संदेशवहनाचे यशस्वी प्रात्यक्षिक केले आहे. हे तंत्रज्ञान संदेश गोपनीय ठेवण्यासाठी आणि हेरगिरी ओळखण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
Quantum secure communication
Quantum secure communicationesakal
Updated on

डॉ. दीप्ती सिधये

आपला संदेश शत्रूच्या हातात पडू नये याची काळजी प्रत्येकजण घेतो. देशाच्या बाबतीत तर हे अगदी महत्त्वाचे असते. आपल्या देशाने अशाप्रकारच्या संदेशवहनात गुप्त प्रणालीचा अवलंब करणाऱ्या मोजक्या देशांत स्थान मिळवले आहे. दोन व्यक्तींमधला संदेश दुसऱ्यांना कळू न देण्याचे हे विशेष तंत्रज्ञान काय आहे ? कसे चालते याचे काम, याचा वेध...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com