Premium|Urbanization in India : शहरीकरणाच्या वाढत्या लाटेत भारतातील शहरांचे भविष्य; आव्हाने आणि संधी

Smart cities development India : ग्रामीण भागातून शहरांकडे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार असून सर्वसमावेशक, औद्योगिक आणि तंत्रज्ञानस्नेही शहरंच टिकतील. मुंबई व महाराष्ट्रात नवी शहरं, मॅन्युफॅक्चरिंग, मराठी उद्योजक सक्षमीकरण आणि दीर्घकालीन ‘आऊट ऑफ द बॉक्स’ शहरी नियोजनाची तातडीची गरज आहे.
Urbanization in India

Urbanization in India

esakal

Updated on

प्रफुल्ल वानखेडे -wankhedeprafulla@gmail.com

येत्या काळात ग्रामीण भागातून शहराकडे स्थलांतर प्रचंड प्रमाणात होणार आहे. साहजिकच सर्वसमावेशकता असलेली शहरंच टिकतील...नवी शहरं उदयास येतील; परंतु त्यावर पुढील २५ वर्षांत आपण नक्की काय करणार आहोत, याबद्दल फारशी स्पष्टता दिसत नाही. मोठ्या आणि नव्या शहरांच्या निर्मितीसाठी आता ‘आऊट ऑफ द बॉक्स’ योजना राबवायला हव्यात.

अठराव्या शतकात जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त पाच टक्के नागरिक शहरात राहायचे. एकोणिसाव्या शतकात तो आकडा १६ टक्क्यांच्या आसपास गेला. आता एकविसाव्या शतकात तब्बल ५६ टक्के नागरिक शहरात राहत आहेत. येत्या काही वर्षांत तो आकडा यापेक्षाही अतिप्रचंड वेगाने वाढेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com