Premium | Samruddhi Highway : अपघातांची मालिका ते पूर्णत्वाकडे प्रवास, समृद्धी महामार्गाबद्दल सगळं जाणून घ्या फक्त ५ मुद्द्यांतून!

Mumbai Nagpur Expressway : समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा ५ जूनला पूर्ण होतो आहे. महामार्गाच्या संपूर्ण प्रवासातील अंतरापासून, राजकीय विरोधापर्यंत सगळं काही वाचा, सकाळ प्लसच्या लेखामध्ये.
Samruddhi Highway
Fadanvis dream Project Samruddhi MahamargE sakal
Updated on

Samruddhi Highway Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या म्हणजे ५ जूनला नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्सप्रेसवेच्या, म्हणजेच 'समृद्धी महामार्गा'च्या शेवटच्या ७६ किमीच्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. नाशिकमधील इगतपुरी ते ठाणे जिल्ह्यातील आमणे यांना जोडणारा हा टप्पा आहे.

'हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' हे फडणवीसांचं स्वप्न होता आणि ते स्वप्न अखेर सत्यात उतरत आहे. या महामार्गात किती गावं जोडली जातात, किती जिल्ह्यांतून तो जातो, किती निधी त्यासाठी वापरला आहे यासोबत समृद्धी महामार्गावरील अपघात आणि दुर्घटनांचासुद्धा आढावा या लेखातून घेतला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com