Premium|Marathi Literature on Disasters : उद्ध्वस्त भावविश्वाचे दर्शन

Chigur: A Novel on Killari: किल्लारी भूकंपावर आधारित ‘चिगूर’ ही मनोज कुलकर्णी यांची कादंबरी असून, यात पहाटेच्या साखरझोपेत अचानक झालेल्या विध्वंसाने हजारो संसार उद्ध्वस्त झाल्यावर वाचलेल्या लोकांची अव्यक्त भावना व्यक्त करण्यात आली आहे. शाळकरी मुलांच्या खोड्या, त्यांचे निरागस भावविश्व आणि भूकंपाने त्यांचे ‘प्रेमपूर्ण मधु बाल्य’ कसे संपुष्टात आणले, याचे हृदयद्रावक वर्णन मराठवाडा बोलीभाषेत लेखकाने केले आहे.
Marathi Literature on Disasters

Marathi Literature on Disasters

esakal

Updated on

डॉ. अनुराग लव्हेकर

किल्लारी भूकंपात बावन्न गावे उद्‍ध्वस्त झाली. हजारोजणांचे जीव गेले. हजारो संसार कायमचे उद्ध्वस्त झाले आणि जे जगले, वाचले त्यातल्या कित्येकांनी कायमची हाय खाल्ली. हा धक्का इतका जबरदस्त होता, की लोकांना व्यक्त कसे व्हावे हे समजत नव्हते. चिगूर ही कादंबरी म्हणजे या अव्यक्तांची अभिव्यक्ती आहे. सकाळ प्रकाशनाने घेतलेल्या कादंबरी लेखन स्पर्धेत प्रथम पारितोषिक विजेती ठरलेल्या चिगूरमध्ये भूकंपाच्या तडाख्याने लहान, शाळकरी मुलांच्या उद्ध्वस्त झालेल्या भावविश्वाचे प्रतिबिंब आढळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com