Maharashtrian Food : विदर्भापासून कोकणापर्यंत विखुरलेल्या महाराष्ट्रीय संस्कृतीची आगळीवेगळी ओळख आपल्याला खाद्यपदार्थांमुळे

असं म्हणतात, की जिथं पाणी वाहतं तिथे संस्कृती निर्माण होते. आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला आहे तो नद्यांमुळे..
Maharashtrian Food
Maharashtrian Food Esakal
Updated on

विष्णू मनोहर

असं म्हणतात, की जिथं पाणी वाहतं तिथे संस्कृती निर्माण होते. आपला महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् झाला आहे तो नद्यांमुळे. गोदावरी, कृष्णा, भीमा, नर्मदा, तापी अशा जवळपास पन्नास लहान-मोठ्या नद्या आपल्याला लाभलेल्या आहेत. या नद्यांमुळे उदयाला आलेल्या अनेकविध संस्कृतींत चालीरीती, धर्म, संगीत, नाट्य, बोलीभाषा याबरोबर खाद्यपदार्थांचासुद्धा समावेश होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.