

Ramayana in Sri Lanka
esakal
ज्योत्स्ना विनायक गटणे
श्रीलंकेची सहल केवळ पर्यटनापुरती मर्यादित राहिली नाही. या सहलीमुळे मुलांना प्रश्न विचारण्याची सवय लागली. या सहलीनं श्रद्धा आणि तर्क यांचा समतोल शिकवला आणि आपल्या संस्कृतीकडे पाहण्याची एक नवी दृष्टी दिली. रामायण त्यांनी फक्त वाचलं नाही; ते जणू त्यांनी अनुभवलं, जगलं. आणि कदाचित हाच या प्रवासाचा खरा उद्देश होता.