Premium|Ayodhya Ram Mandir : खरंच अयोध्येच्या मंदिराची वेदना पाचशे वर्षं जुनी आहे का?

Ram Mandir 500 years struggle : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संघ परिवाराने राममंदिर निर्मितीला पाचशे वर्षांच्या संघर्षाचे फलित म्हटले असले तरी, लेखक तुलसीदास, शिवाजी महाराज, टिळक किंवा गांधी यांच्या साहित्यात राममंदिर पाडल्याची वेदना आढळत नसल्याचे सांगत, जातिभेदाची खरी राष्ट्रीय वेदना बाजूला सारून कृत्रिम स्मृती तयार करण्याच्या प्रयत्नांवर प्रश्नचिन्ह उभे करतात.
Ayodhya Ram Mandir

Ayodhya Ram Mandir

Sakal

Updated on

प्रियदर्शन

अयोध्येत नुकत्याच झालेल्या भव्य ध्वजारोहण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की ‘‘ही अनेक शतकभराची वेदना, अनेक शतकांचा हा संघर्ष असून त्या संघर्षात्मक यज्ञाची ही पूर्णाहुती आहे. ज्याचा अग्नी पाचशे वर्षांपासून प्रज्वलित होता. संघ परिवार किंवा भाजपचे लोक हे आधीही वारंवार सांगत आले आहेत, की अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम हे अनेक शतकांच्या राष्ट्रीय वेदनेचे आणि पाचशे वर्षे सुरू असलेल्या संघर्षाचे फलित आहे. ’’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com