

Vishwas Patil interview
esakal
saptrang@esakal.com
mahima.thombre@esakal.com
लेखकाचा धर्म माणुसकीचाच समाजातल्या विविध घडामोडी ज्यांच्या साहित्यातून ठळकपणाने उमटल्या आहेत, सामाजिक प्रश्नांबाबत वेळोवेळी ज्यांनी ठाम भूमिका मांडली आहे, त्याचबरोबर ‘पानिपत’बद्दलचे इतिहासातले एक गृहितक ज्यांनी आपल्या शब्दलीलेने पुसून काढले असे देशपातळीवर ख्याती मिळवलेले साहित्यिक विश्वास पाटील यांची सातारा येथे होणाऱ्या ९९व्या अखिल भारतीय साहित्य समेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. आजच्या धगधगत्या सामाजिक वातावरणात लेखकाचा धर्म माणुसकीचाच असे स्पष्टपणे सांगणाऱ्या विश्वास पाटील यांच्याशी महिमा ठोंबरे यांनी साधलेला हा संवाद...