अदानींच्या प्रकल्पाचा मोठा टप्पा; 2,250 हून अधिक भाडेकरार पूर्ण, हजारो रहिवाशांचा पुनर्विकासाला होकार

Mumbai News: पुनर्विकासाला वेग आला आहे. 2,250 जणांचे भाडेकरार झाले आहेत. 1,023 कुटुंबांनी घरे रिकामी केली आहेत.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या धारावी पुनर्विकास प्रकल्पाला चांगलाच वेग मिळाला असून मोठ्या प्रमाणात स्थानिकांनी देखील पुनर्विकासाच्या दिशेने पाऊल पुढे टाकले आहे. अदानी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,धारावीत आतापर्यंत 2250 हून अधिक रहिवाशांसोबत भाडेकरार पूर्ण झाले आहेत. तसेच 1023 कुटुंबांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून स्वच्छने घरे रिकामी केली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com