11th Admission : ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीला २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ, अकरावी प्रवेशप्रक्रिया; पावसामुळे महाविद्यालयांना सुट्टी

FYJC 2025 : राज्यात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर झाली आहे. त्यामुळे 'ओपन टू ऑल' फेरीसाठी प्रवेश घेण्याची अंतिम तारीख २२ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली आहे.
11th Admission
11th AdmissionSakal
Updated on

पुणे : काही जिल्ह्यांमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेतील सर्वांसाठी खुल्या (ओपन टू ऑल) या विशेष फेरी अंतर्गत विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेशासाठी येत्या शुक्रवारपर्यंत (ता. २२) मुदतवाढ देण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com