Pune News : आगीतून फुफाट्यात; ३२ गावांमध्ये अद्याप अग्निशमन यंत्रणेचा अभाव

PMC Merged Villages : महापालिकेत समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये अद्यापही रस्ते, पाणी, वीज व आपत्कालीन सेवा उपलब्ध नसून, अग्निशमन केंद्रांचाही मोठा अभाव आहे.
PMC Merged Villages
PMC Merged VillagesSakal
Updated on

पुणे : महापालिकेमध्ये आतापर्यंत ३२ गावे समाविष्ट झाली आहेत. संबंधित गावांना रस्ते, पाणी, वीज यांसारख्या सुविधांसाठी अजूनही झगडावे लागत आहे. त्यातच संबंधित गावांमध्ये आगीची दुर्घटना घडल्यास किंवा पावसाळ्यात झाडपडी, पाणी शिरण्यासारख्या घटना घडल्यास तत्काळ मदतीला धावून येणारी सक्षम यंत्रणा नाही. या भागात अजूनही महापालिकेच्या अग्निशमन केंद्रांची वानवा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com