Sant Dnyaneshwar : अलंकापुरीमध्ये आजपासून भक्तीचा ‘ज्ञानकुंभ’ संत ज्ञानेश्वर महाराज ७५०व्या जन्मोत्सवासाठी आळंदीकरांकडून जय्यत तयारी

Harinam Saptah : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने आळंदीत अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्यास प्रारंभ झाला असून, राज्यभरातून भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Harinam Saptah
Harinam SaptahSakal
Updated on

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत नामदेव महाराज यांचा ६७५ वा संजीवन समाधी सोहळा आणि संत तुकाराम महाराज यांचा ३७५ वा वैकुंठगमन सोहळा याचे औचित्य साधून संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आणि आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘चला आळंदीला जाऊ, ज्ञानदेव डोळा पाहू’, असे म्हणत राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांचा ओघ आळंदीत सुरू झाला आहे. या सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून, शनिवारी (ता.३) सकाळी भक्तीच्या ‘ज्ञानकुंभा’ला प्रारंभ होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com