Pune Water Crisis: पाण्याचा प्रत्येक थेंब महागला! अर्धा किलोमीटर पायपीट करून विहिरीवर गेलेल्या महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर

Jal Jeevan scheme affected due to low water levels: दुर्गम चांदर गावात नळयोजना ठप्प, अर्धा किलोमीटर पायपीट करून पाणी आणताना विहिरीत पडून महिलेचे दोन्ही पाय फ्रॅक्चर; जलसंकटाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष उघड
Struggle for Water Continues: Woman Falls into Well, Suffers Severe Injuries

Struggle for Water Continues: Woman Falls into Well, Suffers Severe Injuries

sakal

Updated on

वेल्हे : राजगड तालुक्यातील दुर्गम चांदर येथे विहिरीतून पाणी शेंदताना तोल जाऊन पडल्याने आशा अनिल सांगळे (वय ३४) या गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी (ता. १६) घडली असून, त्यांच्या दोन्ही पायांना फ्रॅक्चर झाले आहे. सध्या त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com