Ajit Pawar : कृषिपंपाच्या वीजबिल माफीवर काढणार मार्ग; उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे आश्‍वासन

Maharashtra Farmers : द्राक्ष बागायतदारांच्या मागण्या मान्य करून १० अश्वशक्ती क्षमतेच्या कृषीपंपांच्या वीजबिल माफीत सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

पुणे : शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याशिवाय द्राक्ष शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आर्थिक रसद कमी पडू देणार नाही. दहा अश्वशक्ती क्षमतेच्या कृषिपंपांची मर्यादित संख्या असेल तर वीजबिल माफीबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत मार्ग काढला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com