Ajit Pawar: लोकसहभागातूनच आदर्श, समृद्ध गावे घडतील; अजित पवार यांची अपेक्षा, मुख्यमंत्री पंचायतराज अभियान कार्यशाळेचे उद्‍घाटन

Samruddha Panchayatraj : ग्रामविकासात लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान कार्यशाळेत त्यांनी आदर्श गावांसाठी सातत्यपूर्ण उपक्रमांची गरज व्यक्त केली.
Ajit Pawar

Ajit Pawar

sakal

Updated on

पुणे : ‘‘शासनाने यापूर्वी गावांसाठी विविध योजना आणल्या. गावे स्वच्छ झाली, गावात चांगल्या सवयी लागल्या, सुधारणा झाली. मात्र, त्यात सातत्य राहत नाही. कामाचा दर्जा चांगला असला पाहिजे. योजनांचा लाभ थेट सामान्य माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. ग्रामविकासात लोकसहभाग महत्त्वाचा आहे आणि त्यातूनच आदर्श व समृद्ध गावे घडतील,’’ अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com