

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथील विमान अपघातात अजित पवारांसह दुर्दैवी निधन झाले आहे. अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. सकाळपासून अॅक्टिव्ह असणारे अजितदादा काही क्षणांत आपल्यातून निघून गेले यावर कुणाचाच विश्वास बसत नाहीये. राजकारणावर आणि प्रशासणावर पकड असणारे, रोखठोक तितकेच दिलदार असणाऱ्या अजित दादांचा आदरयुक्त दराराही तितकाच होता.अलीकडेच अजित पवारांनी एका भाषणात लोकांना सल्ला दिला होता. हा सल्लात्यांच्या निधनानंतर पुन्हा व्हायरल झाला आहे.