Pandharpur Wari 2026: वारीतील १५ वर्षांच्या सेवेचा गौरव; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राजश्री भागवत यांचा सन्मान

आंबेगाव तालुक्यातील नारोडी येथील राजश्री भागवत गेली १५ वर्षे आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर विनामूल्य रांगोळीच्या पायघड्या घालण्याची सेवा करत आहेत. त्यांच्या या कार्याचा आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरात सन्मान केला.
Rajshree Bhagwat honoured by Devendra Fadnavis for 15 years of free rangoli service during Pandharpur Wari

Rajshree Bhagwat honoured by Devendra Fadnavis for 15 years of free rangoli service during Pandharpur Wari

Sakal

Updated on

पारगाव : आंबेगाव तालुक्यातील नारोडी गावच्या राजश्री नितीन भागवत या गेली एक तपाहून अधिक तब्बल १५ वर्षे आळंदी ते पंढरपूर माऊलींच्या रथा समोर पालखी मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्याचे विनामुल्य सेवा करत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आषाढी एकादशीला पंढरपूर ला दर्शनाला आले असता त्यांनी राजश्री भागवत यांचा सत्कार करून कौतुक केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com