Pune News: भामा आसखेड प्रकरणातील शेतकऱ्यांना दिलासा, सरकारचा मोठा निर्णय; नेमकं प्रकरण काय?

Farmers Protest: भामा आसखेडच्या प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी फसवणूक प्रकरणी या कामाला विरोध केला होता. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
Bhama Askhed farmer Protesters
Bhama Askhed farmer ProtestersESakal
Updated on

आंबेठाण : प्रकल्पग्रस्त भामा आसखेड आंदोलकांवर खेड न्यायालयात सुरू असलेल्या दाव्याचा आज (दि.१३) निकाल लागला असून यामध्ये १८ आंदोलक शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यात आले. यामुळे आंदोलक शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. २०२२ सालापासून प्रकल्पग्रस्त आंदोलकांविरोधात हा खटला सुरू होता.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com