dilip walse patil
sakal
पारगाव - भीमाशंकर साखर कारखाण्याने कधीही सभासद व गेटकेन असा भेदभाव न करता गाळप झालेल्या सर्व ऊसाला सरसकट बाजारभाव दिला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आडून कोणीही राजकारण करू नये असे भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक व माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.