Ravindra Chavan: सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : रवींद्र चव्हाण

Maharashtra Floods: भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणतात की, पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी मदत देणे ही सरकारची प्राथमिक जबाबदारी आहे. केंद्र आणि राज्य सरकार लवकरच मदत पोहोचवणार आहेत.
Ravindra Chavan

Ravindra Chavan

sakal

Updated on

पुणे : पूरग्रस्त नागरिक व शेतकऱ्यांना मदत करणे ही सरकारची प्रथम जबाबदारी आहे. सरकार हे पालकाप्रमाणे ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. केंद्र सरकारकडूनही लवकरच पूरग्रस्तांना मदत मिळणार आहे,’’ असे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com