Maharashtra Politics : ‘सत्ताधाऱ्यांकडून आचारसंहितेची सर्रास पायमल्ली’; काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांचा आरोप!

Election Code Violation : महायुती सरकारकडून निवडणूक आचारसंहितेची पायमल्ली होत असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना नोटीस देऊन स्वायत्तता सिद्ध करावी, अशी त्यांनी मागणी केली.
Congress Alleges Model Code Violation by Ruling Alliance

Congress Alleges Model Code Violation by Ruling Alliance

sakal

Updated on

पुणे : महायुती सरकारकडून निवडणूक आचारसंहिता आणि नैतिक मूल्यांची सर्रास पायमल्ली होत असून, सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली निवडणूक आयोग निष्क्रिय भूमिका घेत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केला. आयोगाने सत्ताधाऱ्यांना किमान आचारसंहिता भंगाच्या नोटिसा पाठवून आपली स्वायत्तता सिद्ध करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com