

Sadabhau Khot addressing farmers during a gathering in Indapur over the land issue.
Sakal
इंदापूर : उजनी धरणासाठी संपादित केलेल्या, मात्र प्रत्यक्षात पाण्याखाली न गेलेल्या जमिनी (गाळपेर) शेतकऱ्यांकडून काढून घेण्याचा प्रयत्न सरकारने थांबवावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिला.