Neeraj Hatekar : उत्तरेतील हिंदुत्ववादी राजकारण चिंताजनक, नीरज हातेकर; धोकादायक वातावरणातून बाहेर पडणे गरजेचे

Maharashtra Politics : अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी 'अस्वस्थ वर्तमानाचे अर्थशास्त्र' या विषयावरील व्याख्यानात उत्तरेकडील चुकीचे हिंदुत्ववादी राजकारण महाराष्ट्राच्या दख्खनी संस्कृतीसाठी धोकादायक असून, समाजकारण टिकले तरच अर्थकारण टिकेल, असे महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले.
Neeraj Hatekar

Neeraj Hatekar

Sakal

Updated on

पुणे : ‘‘उत्तरेतील चुकीचे हिंदुत्ववादी धार्मिक राजकारण महाराष्ट्रात येत आहे, ही बाब चिंताजनक आहे. महाराष्ट्रात दख्खनी सांस्कृतिक राजकारण असून याठिकाणी वेगळे धार्मिक वातावरण आहे. या धोकादायक वातावरणातून आपण बाहेर पडले पाहिजे; कारण समाजकारण टिकले तरच अर्थकारण टिकेल’’, असे मत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com