Nitin Gadkari : शिक्षणातूनच होतात चांगला नागरिक घडण्याचे संस्कार

भविष्यातील चांगला समाज निर्माण करण्यासाठी सुजाण नागरिक तयार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे.
Nitin Gadkari
Nitin Gadkarisakal
Updated on

पुणे - ‘काळाच्या ओघात आर्थिक विकासाला प्राधान्य मिळत आहे. परंतु, त्याचबरोबरच भविष्यातील चांगला समाज निर्माण करण्यासाठी सुजाण नागरिक तयार करण्यासाठी शिक्षण महत्त्वाचे आहे. ज्ञान आणि चांगला माणूस असणे, सुशिक्षित आणि सुसंस्कृत असणे, यात फरक आहे. चांगला माणूस घडण्याचे संस्कार शिक्षणातून होतात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com