Emergency 1975 : आणीबाणी म्हणजे लोकशाहीची गळचेपी, सुहास हिरेमठ यांचे मत; भाजपकडून ‘आणीबाणी काळा दिवस’ कार्यक्रम

Suhas Hiremuth : पुणे भाजपतर्फे आयोजित ‘आणीबाणी काळा दिवस’ कार्यक्रमात सुहास हिरेमठ यांनी आणीबाणी काळातील सत्ता दुरुपयोगावर परखड भाष्य केले.
Emergency 1975
Emergency 1975Sakal
Updated on

कात्रज : ‘‘स्वातंत्र्यानंतर सर्वांत काळा दिवस हा आणीबाणीचा आहे. संविधान हत्या करून लोकशाहीची गळचेपी करण्यात आली, तो हा दिवस आहे. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि पूर्ण बहुमत पूर्ण भ्रष्ट करते. एकहाती सत्ता मिळाल्याने गैरव्यहार वाढत गेले. त्यामुळे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींकडून आणीबाणी लादण्यात आली,’’ असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुहास हिरेमठ यांनी व्यक्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com